tag:blogger.com,1999:blog-2186390426612998863.post4467548395701242916..comments2017-01-05T15:03:33.335+05:30Comments on जाणीव: आम्हीच का ???अमित भिडेhttp://www.blogger.com/profile/12408063433260855156noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-2186390426612998863.post-45338735293002105032009-11-02T01:29:37.673+05:302009-11-02T01:29:37.673+05:30अमित प्रथम तुझे धन्यवाद लेख खूप चांगला लिहला आहे.....अमित प्रथम तुझे धन्यवाद लेख खूप चांगला लिहला आहे...<br /><br />आपण सारे काही झालं की राजकारण्यांनवर येवून कोसळतो. पण जरा आपण हा विचार केला तर त्यांना निवडून देणारे कोण..मुंबईच्या लोकल ट्रेनची दिवसें-दिवस हालत बेकार होत चाललीय या निवडणुकीत मुंबईतरी मुद्दा हवा होता. मात्र तसं झालं नाही. आपल्याकडे निवडणुकीचे मुद्देही वेगळेच आहे हे हास्यापद आहे. त्यामुळे फक्त राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही तर आपण स्वतः आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.भातु संवाद विषयी...https://www.blogger.com/profile/01438770127367107276noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2186390426612998863.post-1795719949319823072009-10-25T01:07:01.449+05:302009-10-25T01:07:01.449+05:30अमित भिडेश...
सर्वसामान्य मुंबईकर काहीदिवस हळहळेल....अमित भिडेश...<br />सर्वसामान्य मुंबईकर काहीदिवस हळहळेल.. आणि मग ती हळहळ पुन्हा एकदा गर्दीत घुसमटून जाईल..हेच सत्य आहे आणि तेच सगळ्यात वाईट आहे. <br />लेख खरंच चांगला झालाय. घटना खुपच वाईट झालीय. गॅसकटरच्या ठिणग्या अंगावर झेलत रामचंद्रन यांनी आपलंच मरण आपल्या डोळ्यांनी झेलावं, यासारखं दुसरं दुर्दैव ते काय..पण भिडेश राजकारण्यांकडून भलत्याच अपेक्षा ठेवता तुम्ही. मी तर म्हणतो राजकारण्यांच्या तावडीत ते सापडले तर उसना पुळका आणून हेच राजकारणी त्यांचं खेळणं बनवतील. मुंबईकरानं आपलं मुंबईकरासारखं रहावं. दिलखुलास.. एकमेकांना मदतीचा, आपुलकीचा अन माणुसकीचा हात देत जगावं. अगदी लोकलमध्ये धावत येणाऱ्याला मदतीचा हात पुढे करावा अगदी तसंच..रामचंद्रन यांना आपण आपल्याच एका कप्प्यात सांभाळून टेवावं. अगदी जपून. तिथेच ते सुखरूप राहतील...prashant.anaspurehttps://www.blogger.com/profile/06290450234353021117noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2186390426612998863.post-91516758990021117322009-10-24T21:55:15.082+05:302009-10-24T21:55:15.082+05:30अमित फारच छान लेख झाला आहे. फक्त पाहत बसण्यापेक्षा...अमित फारच छान लेख झाला आहे. फक्त पाहत बसण्यापेक्षा अधिक काही आपल्या हातात नसतं. त्यामुळं हताशपणे पाहत बसणं किंवा कोणाच्या तरी नावानं बोटं मोडत बसण्यापेक्षा आपण काहीच करु शकत नाही. आणि तसंही पुढच्या वर्षी याच तारखेला रामचंद्रन यांचं नावही कोणाच्या लक्षात नसेल. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये साळस्कर यांचं नाव राहत नाही. साळस्करांची ही अवस्था तर इतरांचं काय... पब्लिक मेमरी इज शॉर्ट हेच खरं...ashishchandorkarhttps://www.blogger.com/profile/02646453807469764288noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2186390426612998863.post-6177923255937551932009-10-24T21:09:26.971+05:302009-10-24T21:09:26.971+05:30अमीत... मस्त! कुठल्याही अपघातानंतर होतं तेच पुन्हा...अमीत... मस्त! कुठल्याही अपघातानंतर होतं तेच पुन्हा झाल्याचा अनुभव मुंबईकरांना आला. स्टेशनवर गर्दी... गाडीत गर्दी... गाड्या जागच्या जागी उभ्या... ऑफीसमध्ये अडकून पडणं... अगदी सगळं जैसे थे! तू मोटरमन रामचंद्र यांचा मृत्यू आणि त्या घटनेचं मुंबईकरांशी असलेलं नातं अतिशय छान टीपलंयस. खरंच... रामचंद्र यांनी आपल्याला किती वेळा नेलं-आणलं असेल? आपल्याला माहित नाही... आपल्या एखाद्या तरी छोट्याशा प्रवासाचं सारथ्य त्यांनी केलं असेल... नसेल... पण आपण तमाम मुंबईकरांच्या वतीनं रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे...अमोल परांजपेhttps://www.blogger.com/profile/10710553466436724175noreply@blogger.com